02:59pm | Apr 24, 2024 |
उन्हाळ्यात आपले शरीर तापते, कडक उन्हात बाहेर गेल्यानंतर अंग चिपचिपित होते. ज्यामुळे अंगावर घामोळ्या, रेड रॅशेस निर्माण होतात. या कारणामुळे आपल्याला वारंवार आंघोळ करण्याची इच्छा होते कारण आंघोळीनंतर शरीर फ्रेश तर होतेच, शिवाय बॅक्टेरिया आणि जंतूपासून मुक्ती मिळते. पण दिवसभरात आपण सतत आंघोळ करू शकत नाही.
शिवाय उन्हाळ्यात आंघोळ केल्यानंतर फ्रेशही वाटेल असेही नाही. दिवसभरात ताजेतवाने व फ्रेश राहायचं असेल तर, आंघोळच्या पाण्यात या '४' गोष्टी मिसळून आंघोळ करा. ज्यामुळे आपल्याला दिवसभर फ्रेश वाटेल. मुख्य म्हणजे घामोळ्यांचा त्रास होणार नाही.
1) तुरटी :
आपण आंघोळीच्या पाण्यात तुरटी घालू शकता. तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. जे त्वचेला अनेक इन्फेक्शनपासून दूर ठेवतात. शिवाय त्वचेमध्ये रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी देखील उपयुक्त ठरते.
2) सैंधव मीठ :
आपण आंघोळीच्या पाण्यात रॉक मीठ घालू शकता. आपल्याला दिवसभर फ्रेश ठेवण्यासाठी रॉक मीठ उपयुक्त ठरते. मुख्य म्हणजे यामुळे शरीराची दुर्गंधी दूर होते. आपण आंघोळीचे पाणी थोडे कोमट करून त्यात रॉक मीठ घालून मिक्स करू शकता.
3) हळद :
हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. त्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-एजिंग सारखे गुणधर्म असतात. ते पाण्यात मिसळून आंघोळ केल्यास, थकवा आणि खाज सुटणे इत्यादीपासून सुटका मिळेल. याशिवाय पुरळ, मुरुम, टॅनिंग यासारख्या त्वचेच्या समस्याही दूर होतील.
4) कडुलिंबाची पानं :
कडुलिंबाच्या पानांचा वापर करून त्वचेच्या अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. त्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने किंवा कडुलिंबाचे तेल मिसळा. यामुळे मुरूम, खाज, घामोळ्यापासून सुटका होईल.
दिव्यांग बांधवांचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार |
तुतारी आणि ट्रंपेट मधील फरक उमजेना ! |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |