दीर्घ आयुष्य जगण्याचा मंत्र म्हणजे चालणे. चालल्याने अनेक आरोग्याच्या निगडीत समस्या सोडवण्यात मदत होते. नियमित चालल्याने सांधे मजबूत, स्नायू लवचिक, मानसिक आरोग्य यासह वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. बरेच लोक सकाळी चालतात. काहींना वेळ मिळत नसल्यामुळे संध्याकाळी चालतात. तर काही जण जेवल्यानंतर शतपावली करतात.
पण काहींचा असा समज आहे की, सायंकाळपेक्षा सकाळी चालण्याचे फायदे अधिक आहेत. परंतु, इव्हनिंग वॉकचे देखील अनेक फायदे आहेत. जर आपल्याला कामाच्या व्यापामधून स्वतःसाठी वेळ मिळत नसेल तर, सायंकाळी चालायला जा. याचे अनेक हेल्थ बेनिफिट्स आहेत. सायंकाळी चालण्याचे फायदे किती? पाहूयात
सायंकाळी चालण्याचे आरोग्यदायी फायदे :
पचनक्रिया सुधारते :
द हाऊस ऑफ वेलनेसच्या मते, जर आपल्याला पचनाच्या निगडीत समस्येचा सामना करावा लागत असेल तर, सायंकाळी चालायला जा. सायंकाळी किंवा रात्री चालल्याने पचनक्रिया सुधारते. जर आपण जेवणानंतर चालायला जात असाल तर, पचनक्रियेला गती देण्यास मदत होईल. विशेष म्हणजे, गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि ब्लोटिंगची समस्याही दूर राहते.
वेट लॉससाठी मदत
ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी सायंकाळी चालावे. वेट लॉस करणाऱ्यांसाठी इव्हिनिंग वॉकचे अनेक फायदे आहेत. सायंकाळी चालल्याने कॅलरीज जलदरित्या बर्न होऊ शकतात. शिवाय दररोज चालण्यामुळे चयापचय क्रिया वाढते. ज्यामुळे चरबी झटपट कमी होते. शरीरात जी काही अतिरिक्त चरबी असते, ती घामाच्या रूपाने बाहेर पडते.
मानसिक आरोग्यासाठी उत्तम :
एनसीबीआयच्या संशोधनानुसार, 'चालल्याने फक्त आरोग्य सुधारत नसून, मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. ऑफिसमध्ये दिवसभराच्या थकव्यानंतर, आपण सायंकाळी फिरायला जाऊ शकता. यामुळे मन शांत आणि तणावमुक्त राहील. शिवाय मन देखील प्रसन्न राहील.
पाठदुखीवर आराम :
इव्हनिंग वॉकमुळे आपल्या स्नायूंना आराम मिळतो, यामुळे पाठदुखीचा त्रास होत नाही. ऑफिसमध्ये दिवसभर काम केल्यानंतर अनेकदा लोक खांदे आणि पाठदुखीची तक्रार करतात. त्यामुळे काम झाल्यानंतर सायंकाळी चालायला जरूर जा.
चांगली झोप :
सायंकाळी फेरफटका मारल्यानंतर माणसाला खूप चांगली झोप लागते. कारण चालल्यानंतर आपले शरीर रिलॅक्स होते. शिवाय रात्री चालल्याने मनावर कितीही ताण असला तरी तो कमी होतो.
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |