02:51pm | Oct 12, 2020 |
नवी दिल्ली: कोरोना संकटाने बंद पडलेली अर्थव्यवस्थेची चाकं पुन्हा फिरण्यासाठी केंद्र सरकारने नवे पाऊल उचलले आहे. आता केंद्रीय कर्मचार्यांना 10 हजार रूपयांचा फेस्टिव्हल अॅडव्हान्स देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचार्यांना ही रक्कम मिळाल्यामुळे सणासुदीच्या काळात खर्च करण्यासाठी अतिरिक्त रक्कम मिळणार आहे. सरकारच्या या पावलामुले सुमारे 1 कोटी केंद्रीय कर्मचार्यांना सणासुदीच्या काळात खर्च करण्यासाठी अतिरिक्त पैसे मिळतील.
सरकार 12% किंवा त्याहून जास्त जीएसटीचे सामान खरेदी करण्यासाठी सरकार आपल्या कर्मचार्यांना एलटीसी तिकिट फेअरच्या मोबदल्यात रोख रक्कम देणार आहे. यावर केंद्र सरकार 5675 कोटी रुपये खर्च करणार आहे. याशिवाय 1900 कोटी रुपये पीएसयू आणि बँक खर्च करणार आहे. आरोग्यमंत्र्यांनी म्हटले की, यामुळे अर्थव्यवस्थेत 19 हजार कोटी रुपये येतील. जर राज्यांनीही या दिशेने पाऊल उचलले तर आणखी 9 हजार कोटी रुपये बाजारात येतील.
आर्थिक क्रियाकलापांना गती देण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना 12 हजार कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज देणार आहे. हे कर्ज 50 वर्षात परत करता येईल. केंद्रीय कर्मचार्यांना एलटीसीच्या मोबदल्यात दिले जाणारे व्हाउचर 31 मार्च 2021 पर्यंत खर्च करावे लागतील. या व्हाउचर्सद्वारे कर्मचार्यांना डिजिटल खरेदी करावी लागणार आहे.
रस्ते, संरक्षण इन्फ्रा, पाणीपुरवठा आणि शहरी विकासासाठी केंद्र सरकार अतिरिक्त 25 हजार कोटी रुपये देईल. अर्थसंकल्पात या क्षेत्रांसाठी 4..31 लाख कोटी रुपये देण्यात आले होते.
सहाव्या वित्त आयोग पर्यंत फेस्टिव्हल अॅडव्हान्सची व्यवस्था करण्यात आली होती. त्याअंतर्गत कर्मचार्यांना साडेचार हजार रुपये दिले जायचे. ते विना-राजपत्रितांसाठी होते. सातव्या वित्त आयोगात त्याची व्यवस्था नव्हती पण आता पुन्हा एकदा ती पुनरुज्जीवित केली जात आहे. आता ते सर्वांना लागू होईल. त्याअंतर्गत केंद्र सरकारच्या सर्व कर्मचार्यांना दहा हजार रुपये दिले जातील. कर्मचारी ते 10 हप्त्यांमध्ये परत करू शकतात.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |