03:30pm | Jul 03, 2020 |
सातारा: खटाव तालुक्यातील राजापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्यांनी कर्तव्यात हायगय आणि आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी असमर्थ असल्याचे सिध्द झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते अशोक लिपारे यांनी केलेल्या तक्रारीवरुन त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 नुसार अपात्रतेची कारवाई विभागीय आयुक्त यांनी केले आहे.
खटाव तालुक्यातील राजापूर येथील गायरान गटनंबर 1732 मधील तुकाराम आनंदराव घनवट यांनी गुराचा गोठा हे अतिक्रमण केले असून सदरचे अतिक्रमण काढणे बाबत सामाजिक कार्यकर्ते अशोक लिपारे यांनी खटाव गटविकास अधिकारी यांच्या कडे तक्रार केली होती. त्याची पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या चौकशीत सदरची तक्रारीत तत्थ असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावरून सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांना त्यांचे पदावरून (अपात्र) काढून टाकण्याचे बाबत तक्रार केली. खटाव गट विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदरचे अतिक्रमण काढणे बाबत ग्रामपंचायतीस वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. तरी ही ग्रामपंचायतीने सदरचे अतिक्रमण काढलेले नाही. गायरान गट नंबर 1732 मध्ये घनवट यांनी काढण्यात आलेला उकिरडा तुकाराम आनंदराव घनवट यांनी पुन्हा नव्याने त्या ठिकाणी उकिरडा व वैरणीची गंज लावलेली आहे. ग्रामपंचायत ताब्यातील शासनाच्या जागेतील ग.नं.1732 मध्ये ग्रामपंचायतीने अतिक्रमण असल्याचे कळवले नुसार सर्व अतिक्रमण तात्काळ काढण्यासाठी संबंधित अधिकार्यांनी यांनी आदेश करूनही सदरचे अतिक्रमण काढण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य टाळाटाळ करत असले बाबत व अतिक्रमण करण्यासाठी पाठबळ देत आहेत अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते अशोक लिपारे यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी राजापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांना त्यांचे पदावरून (अपात्र) काढून टाकण्याचे आदेश केले आहे. कायदेशीर मार्गाने केलेल्या प्रयत्नांना यश आले असल्याचे मत अशोक लिपारे यांनी बोलताना व्यक्त केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |