सातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीत शाहूपुरी, शाहूनगरसह त्रिशंकू भाग आलेला आहे. शहरात नसतानाही या भागाला चांगल्या सोयी सुविधा देण्यात येत होत्या, आता या भागाचा चौफेर विकास करणार आहे, असा विश्वास महायुतीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
शाहूपुरी येथे आयोजित केलेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. माजी खासदार अमर साबळे, सातारा लोकसभा निरीक्षक प्रविण सावे, सातारा जावली विधानसभा प्रमुख अविनाश कदम, शिरीष चिटणीस, बाळासाहेब गोसावी, संजय पाटील, भारत भोसले, राजू गिरीगोसावी, विकास देशमुख, गणेश आर्डे, सुरेश साधले, किशोर गालफाडे मधुकर जाधव, सिद्धार्थ निकाळजे, राजू केंडे, अक्षय जाधव, नवनाथ जाधव, अजित ग्रामोपाध्ये, शिवप्रसाद वाघमोडे, सुहास वाहाळकर, अंजळकर मॅडम, शरद कदम, तानाजी मोरे, प्रशांत पिलावरे, देवदत्त देसाई, चैतन्य गायकवाड, अक्षय घाडगे तसेच शाहूपुरी, अंबेदरे मधील नागरिक युवक वर्ग उपस्थीत होता.
उदयनराजे म्हणाले, हा भाग पूर्वीच जर सातारा नगरपालिकेच्या हद्दीत आला असता तर, त्याचा आणखी गतीने विकास करता आला असता. उशिरा का होईना पण शाहूपुरीचा भाग नगरपालिकेत समाविष्ट झाला, यात आनंद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनी फार मोठा निधी दिल्याने शाहूपुरी शाहूनगरसह त्रिशंकू भागाचा विकास झपाट्याने सुरू केला आहे. शहरातील कुठलाच भाग आता विकासापासून वंचित राहणार नाही.
तुमचं मत लाखमोलाच आहे, त्यामुळे मतदानाचा आळस करू नका, असे स्पष्ट करून उदयनराजे म्हणाले, जिल्ह्यातील जनतेने 1999 साली चुकीचा निर्णय घेतल्याने काँग्रेसची सत्ता पंधरा वर्षे आपल्या सर्वांनाच भोगावी लागली आहे. या काळात पूर्णपणे विकास खुंटला होता, आता तसे होऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. देशात स्थिर सरकार देऊन जनतेने आपले कोटकल्याण करून घ्यावे.
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |
बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |
बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |
जरांगे पाटलांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न |
महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत |
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |