(प्रकाश राजेघाटगे)
बुध: शिवसेना सातारा जिल्हा याला एक इतिहास आहे. जो इतिहास 1997 (सध्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्या पक्षप्रवेशापूर्वीचा आहे. हे कोणीही विसरू नये, कारण येथे येतो कट्टर शिवसैनिकांचा जाज्वल देशाभिमान आहे. (कै.) हणमंतराव यादव यांचे इक्बाल मिर्ची प्रकरण असो नरेंद्र पाटील यांचे कराडमधील देवीचे आंदोलन असो ह्या शिवसैनिकांनी कधीही सत्तेला पुरक असे आंदोलन केले नाही म्हणून तर (कै.) हणमंतराव यादव अथवा नरेद्र पाटील यांचा आजही आजही आदरपूर्वक उल्लेख सातारा शिवसेनेत केला जातो, कारण आहे फक्त पक्षनिष्ठा!
पण ही निष्ठा भावी पिठीत जोपासणारे खूपच कमीत आहेत. हे गृहराज्यमंत्री दादासाहेब माहित असावे म्हणून केलेला हा प्रत्रप्रपंच..
दादासाहेब यांच्या पक्षप्रवेशाला दस्तुरखुद्द हिंदूहृसम्राट बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते. हा इतिहास झाला असेल तरी दादासाहेब कधीही शिवसेनेचे झाले नाहीत हा ही इतिहास आहे. सातारमध्ये शिवसेना वाढीसाठी त्याचे प्रयत्न शून्य आहेत असेच म्हणावे लागेल.
खरे तर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची दिशाभूल सातारा शिवसेना व संपर्कप्रमुख करत आहेत हेच आजवर दिसून येत आहे. कारण संघटनेच्या नावाखाली लढणारे शिवसैनिक हे फक्त कसाई खात्याचे बोकड आहेत. असाच न्याय आजपर्यंत संपर्कप्रमुख व गृहराज्यमंत्री यांनी केला आहे. यांचे नवीन उदाहरण म्हणजे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव केलेले वीज मंडळाच्या विरोधातील आंदोलन होय.
जनतेच्या न्याय-हक्कासाठी रस्तावर उतरून काम करणे हीच शिवसैनिकांची ओळख आहे. हे सर्वश्रृतपणे दिसत असते. आणि याच धर्तीवर सध्याचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधवांनी वीज मंडळाच्या विरोधात आंदोलन केले होते. दुष्काळी भागातील शेतकरी लाकडाऊन खाली पिचलेला असताना सरसकट वीजबिल वसुली जाचक असते हेच दिसून येत आहे. यावर जर वीजमंडळाची गाडी फोडुन (गाडीतील चालकाला पध्दतशीरपणे उतरून) आंदोलन केले तर त्यात वावगे असू शकत नाही पण हे गृहराज्यमंत्री व संपर्कप्रमुख नेते यांना कोण सांगणार आहे काय? का फक्त गुन्हेगारी मोजून काय फायदा? म्हणून तर या गोष्टीवर लक्ष देणे हे पक्षातील जेष्ठाचे कर्तव्य आहे. कारण संघटना वाढली तरच पक्ष वाढेल व पक्ष वाढला तरच शिवसेनेचा भगवा झेंडा कायम फडकत राहील.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |