स्टॅमिना आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा, यासह मानसिक-शारीरिक कार्य करण्यास मदत होते. पण आजकाल जरा धावलं की दम लागतो, काहीही खाल्ल्यास त्याचा उर्जेमध्ये रुपांतर होत नाही. स्टॅमिना कमी असल्याकारणाने आपल्याकडून नीट व्यायाम देखील होत नाही. ज्यामुळे वजन वाढतं, व गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आजकाल बरेच जण त्रस्त आहेत. पण तंदुरुस्त राहणं अशक्य असे नाही.
स्टॅमिना नसेल तर बऱ्याचदा आपण काहीही केलेलं नसतानाही थकवा जाणवतो. हा थकवा दूर करण्यासाठी नियमित व्यायाम आणि सकस आहार घेणं गरजेचं आहेच. शिवाय जीवनशैलीत काही गोष्टीत बदल देखील करायला हवे. कोणत्याही सप्लिमेंट किंवा एनर्जी ड्रिंकशिवाय शरीराचा स्टॅमिना वाढवायचं असेल तर, जीवनशैलीत काही लहान बदल करा.
स्टॅमिना वाढवण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावे?
1) पुरेशी झोप घेतली पाहिजे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे, मात्र त्यासाठी झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. म्हणजे रात्री वेळेवर झोपा आणि सकाळीही वेळेवर उठा.
2) वेळेवर जेवा. न्याहारीपासून दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणापर्यंतची वेळ निश्चित करा . रात्रीचे जेवण झोपण्याच्या सुमारे दोन तास आधी खा. रात्री ७ ते ८च्या दरम्यान जेवण करा. शिवाय रात्री १० पर्यंत झोपा. यामुळे आपल्याला सकाळी फ्रेश वाटेल, आणि आपण उत्साहाने वर्कआउट कराल.
3) आपले अन्न नीट चावून खा. अन्न नीट चघळून खाल्ल्याने, पोटाला अन्न पचवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. ज्यामुळे आपली उर्जा वाया जात नाही. ही उर्जा आपण इतर कार्य करण्यासाठी वापरू शकता.
4) व्यायाम किंवा इतर काही गोष्टी करताना धाप किंवा दम लागत असेल तर, बीटरूट, ओट्स, केळी, ब्राऊन राईस आणि पालक खाऊ शकता. यात पोषक घटकांचा खजिना आहे. ज्यामुळे आरोग्याला फायदाच होतो.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |