नवी दिल्ली : श्रीलकविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवले आले आहे. अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना कढण्यात आले आहे. रहाणे व पुजारा प्रदीर्घ कालावधीपासून खराब फॉर्ममध्ये राहिले आहेत. तूर्तास, उभयतांना रणजी क्रिकेटमध्ये खेळण्याची सूचना करण्यात आल्याचे निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी जाहीर केले.
अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा व दिग्गज जलद गोलंदाज इशांत शर्मा योनाही कसोटी संघातून वगळले गेले. श्रीलंकेविरुद्ध दोश्याची सुरुवात 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेने होत असून त्यानंतर दि. 4 मार्चपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. 18 सदस्यीय संघात उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकीपटू सोरभ कुमार हा एकमेव नवा चेहरा समाविष्ट आहे.
टी-20 मालिकेच्या पार्श्वभूमीवर, चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने विराट कोहली व रिषभ पंत यांना विश्रांती दिली. शिवाय, शार्दुल ठाकुरला लंकेविरुद्ध पूर्ण मालिकेतून विश्रांती देण्यात आली. वॉशिंग्टन सुंदर व केएल राहुल हे देखील संघात समाविष्ट नसतील, हे स्पष्ट झाले. रविचंद्रन अश्विनची निवड तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. अक्षर पटेल अद्याप दुखापतीतून सावरत असून दुसऱ्या कसोटीसाठी तो उपलब्ध होईल, असा होरा आहे.
भारतीय टी-20 संघ : रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रित बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, यजुवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, रवि विश्नोई, अवेश खान,
भारतीय कसोटी संघ : शर्मा (कर्णधार), मयांक अगरवाल, प्रियंक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, रिषभ पंत, केएस भरत, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, जयंत ठाकुरे, कुलदीप यादव, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |