/* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-parent:""; mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt; mso-para-margin-top:0cm; mso-para-margin-right:0cm; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0cm; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi; mso-fareast-language:EN-US;} त्रिपुरा : त्रिपुरा राज्याला पुराचा फटका बसला आहे. केंद्राने पूरग्रस्त त्रिपुराला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून (NDRF) कोट्यवधी रुपये देण्यास मान्यता दिली. मात्र ही मदत पुरेशी नसल्याची टीका विरोधकांनी केली. यासाठी कॉंग्रेसने मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर आता त्रिपुराच्या राज्य सरकारने देखील पूरस्थितीतून बाहेर येण्यासाठी कोट्यवधी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.
त्रिपुरामध्ये पावसाने सर्व विक्रम मोडत जोरदार हजेरी लावली. यामुळे वस्त्यांमध्ये पाणी शिरले. ऑगस्टमध्ये विक्रमी प्रमाणात झालेल्या पूर आणि मत्स्यपालन मालक आणि भूस्खलन आणि पुरामुळे जीवन गमावलेल्या विरोधानंतर त्रिपुरा राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली. माणिक साहा यांनी सांगितले की, राज्याला पूराच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. ऑगस्टमधील विनाशकारी पुराचा तडाखा बसलेल्या गुजरात, मणिपूर आणि त्रिपुरासाठी केंद्राने एक दिवसापूर्वी 675 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला.
आयुष्मान
भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची (AB-PMJAY) याबाबत घोषणा केली. ते म्हणाले की,
“पूरस्थिती दुरुस्तीसाठी 5 कोटी केंद्राने दिले आहेत. यापूर्वी देखील
केंद्र सरकारने पूरसंकटामध्ये आणि राज्यभरातील पुरग्रस्त
लोकांना मदत देण्यासाठी हा निधी वापरला जाईल,”