सातारा : जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांना प्रधानमंत्री योजनेत सहभागी होण्यासाठी 30 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अतिशय अल्प दरामध्ये ही योजना शासनाने सुरु केली असून ती शेतक-यांच्या हिताची असल्याने शेतक-यानी वाढीव मुदतवाढीच्या कालावधीत तात्काळ आपला विमा हप्ता भरुन योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय शेंडे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यास 30 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
by Team Satara Today | published on : 05 August 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026
मंत्रालयीन निर्णयाशिवाय माघार नाही; धरणग्रस्तांचा लढा तीव्र
April 22, 2026