रानभाजी महोत्सवाचे १५ ऑगस्ट रोजी आयोजन

by Team Satara Today | published on : 13 August 2024


सातारा : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)  कार्यालयामार्फत गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी  सकाळी  १० वाजता अलंकार हॉल, पोलिस करमणुक केंद्र, सातारा येथे जिल्हास्तरीय  "रानभाजी महोत्सवाचे" आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री  शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते  होणार आहे. 

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन  उपस्थित असणार आहेत. तरी रानभाज्या, रानफळे खरेदीचा जास्तीत जास्त ग्रांहकानी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा सातारा यांनी केले आहे.

 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात विमानतळ आणि विमान उद्योग यावेत : भा ज पा ची मागणी

संबंधित बातम्या

भीषण स्फोटाने तासवडे एमआयडीसी परिसर हादरला; एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एमआयडी