साताऱ्यातील माची पेठेत वादातून दोघांवर कोयत्याने हल्ला; सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 01 June 2026


सातारा : सकाळी झालेल्या वादातून रात्री दोघांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना माची पेठ, सातारा येथे घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राजेंद्र मिसाळ याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. हल्ल्यात तक्रारदार नंदा पोपट सुतार (वय 60) व त्यांचा मुलगा राकेश सुतार हे जखमी झाले आहेत. हल्ल्याची घटना दि. 31 रोजी घडली आहे. संशयिताने कोयत्याने वार केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भरतगाववाडी परिसरात घडलेल्या अपघातातील जखमीचा मृत्यू
पुढील बातमी
सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल

संबंधित बातम्या