बुध: महाराष्ट्रातील केंद्रप्रमुखांचे आर्थिक, पदोन्नतीचे, सेवाविषय, फिरती भत्ता, वेतन वाढ, वेतनश्रेणी याबाबतचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी केंद्रप्रमुख भारती संघटनेचे नेते शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला असल्याचे सातारा जिल्हा केंद्रप्रमुख भारती संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम यांनी सांगितले.
अनिल कदम यांनी केंद्रप्रमुखांनी केलेल्या कामगिरीचा आढावा सांगतानो म्हणाले की, महाराष्ट्रातील शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी केंद्रप्रमुख यांनी खूप प्रेरणादायी व मोलाचे योगदान दिलेले आहे. केंद्रप्रमुख पदांचे निर्मिती नंतरच शिक्षण क्षेत्रातील शाळेत दाखल पात्र मुलांचे शेकडा प्रमाण वाढत गेले. दाखल पात्र वयोगटातील 100 टक्के मुलं शाळेत दाखल करणे, 100 टक्के मुलांची उपस्थिती व गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण यासाठी केंद्रप्रमुखांची भूमिका व कामगिरी गौरवास्पद व कौतुकास्पद आहे.
शासनाच्या शैक्षणिक उपक्रमातील यशात केंद्रप्रमुखांचा सिंहाचा वाटा असतो. केंद्रप्रमुख शिक्षण विभागातील कणा असून शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करणारा महत्त्वाचा पायाभूत घटक आहे. अशा केंद्रप्रमुखांचे अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. जगाचा पोशिंदा उपाशी.! तशी शेतकरी वर्गासारखी केंद्रप्रमुखांची अवस्था झाली आहे. शिक्षण खात्याचा पोशिंदा उपाशी आहे. केंद्रप्रमुखाना पदोन्नतीची वेतन वाढ दिली जात नाही. फिरतीभत्ता मिळत नाही. वेतनश्रेणी सरंक्षण मिळत नाही. डाटा ऑपरेटर नाही. लिपिक नाही.शिपाई नाही. पदोन्नोत्तीची संधी नाही.उलट केंद्रप्रमुखांनी शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नती स्विकारली तर वेतन कमी होते, असे अनेक केंद्रप्रमुखांचे अनेक प्रश्न व समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.
यासाठी केंद्रप्रमुख भारती संघटनेचे नेते शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला असून केंद्रप्रमुखांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शासनाच्या पातळीवर प्रभावीरीत्या यशस्वीपणे कामकाज करण्यात येईल. यासाठी केंद्रप्रमुख भारती संघटनेचे वतीने शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी याचेशी पत्रव्यवहार सुरु केलेला आहे, अशी माहिती केंद्रप्रमुख भारती संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष अनिल कदम यांनी दिली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |