12:47pm | Jul 09, 2020 |
बुध: शेती उद्योगामध्ये विविध पिकामधून मिळणार्या उत्पादनामध्ये चढउतार असलेने शेती किफायतशीर करायची असेल तर त्याला फळबाग लागवडीची जोड देणे, ही काळाची गरज बनत चालली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासन कृषि विभागाने आयोजित केलेल्या बांधावरील फळबाग लागवड करताना जिल्हापरिषद उपाध्यक्ष प्रदिप विधाते यांनी त्यांचे क्षेत्रावरील कृषि संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केले.
महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने कृषि संजीवनी सप्ताह दि. 1 जुलै ते दि.7 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत बांधावरील फळबाग लागवड, गांडुळ व नाडेप, खतनिर्मिती युनिट या योजना सुरु आहेत. याविविध योजनांचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी अरुण जाधव यांनी यावेळी केले.
याप्रसंगी बोलताना प्रदिप विधाते म्हणाले की, ऊस, आले यासारखी भांडवली पिकातून नियमित व खात्रीशीर उत्पन्न मिळते असे नाही तर त्यांच्या जोडीला बांधावरील फळबाग लागवड केल्यास पुरक असे खात्रीशीर उत्पन्न मिळून शेतकर्यांना निश्चितच आर्थिक हातभार लागेल, तसेच विधाते यांनी कृषि विभागाचे कामांच्या व योजनांच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी कृषि विभागाचे कृषि पर्यवेक्षक मुकूंद म्हेत्रे यांनी जमिनीचे आरोग्य चांगले राखायचे असेल तर गांडूळ, कंपोष्ट खते यांचा वापर वाढविला तर जमिनीतील हयुमसचे योग्य प्रमाणात राहून जमिन उत्पादनक होण्यास वेळ लागणार नाही. कंपोष्ट व गांडूळ खते तयार करण्याची शास्त्रीय पध्दती विषयी त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. पंचायत समितीच्या विविध योजनांची माहिती आप्पासाहेब गौड यांनी दिली. याप्रसंगी खटावचे माजी उपसरपंच बबन घाडगे, दिनकर पाटील, दिलीप जाधव, किशोर डंगारे, सावता विधाते, नाना मोहिते उपस्थित होते, कार्यक्रमाचे आयोजन कृषि विभागाचे रुपाली पंडीत व श्रीकांत गोसावी यांनी केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |