01:00pm | Oct 06, 2022 |
नवी दिल्ली : भारतीय संघ आज ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. पण यावेळी भारतीय संघात १४ खेळाडूच होते. विश्वचषकासाठी एका संघात किमान १५ खेळाडू असावे लागतात, पण भारत मात्र आज १४ खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. पण भारताचा हा १५ वा खेळाडू नेमका कोण असणार आहे, ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे. रोहित शर्माला बुमराच्या जागी १५ सदस्यीय संघात त्याला मोहम्मद शमीलाच संधी द्यायची आहे, असे स्पष्ट पणे दिसत आहे. त्यामुळे रोहित अजूनही शमी कधी फिट होतो, याकडे लक्ष लावून आहे.
शमीला विश्वचषकाच्या राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाच्या मालिकेत खेळेल, असे वाटत होते. पण त्याला करोना झाला. त्यानंतर त्याने उपचार घेतले आमि तो विश्रांती करत होता. त्यानंतर शमीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठवण्यात आले होते. सध्या तो अकादमीमध्येच आहे. पण त्याची फिटनेस टेस्ट अजूनही झालेली नाही. शमीच्या फिटनेस टेस्टचा अहवाल नेका काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
बुमरा संघाबाहेर गेला आणि त्यानंतर भारताकडे अनुभवी गोलंदाज नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विश्वचषकात शमी पाहिजे, असा जवळपास हट्टच रोहितचा असल्याचे दिसत आहे. कारण शमीकडे गोलंदाजीचा चांगला अनुभव आहे. तो संघात आला तर भारताची गोलंदाजी अधिक सक्षम होऊ शकते. त्यामुळे रोहितने हा हट्ट केल्याचे पाहायला मिळत आहे. रोहितसारखेच मत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचेही आहे. त्यांनाही शमी संघात हवा आहे. त्यामुळे रोहित आणि द्रविड हे दोघेही शमीच्या फिटनेस टेस्टचे नेमके काय होतं, याकडे लक्ष लावून आहेत. त्यामुळे आता शमीच्या फिटनेस टेस्टवर सर्व काही अवलंबून असेल.
शमीची अजूननही फिटनेस टेस्ट घेण्यात आलेली नाही. ज्यावेळी ही टेस्ट होईल आणि त्याचा निकाल जाहीर होईल तेव्हा भारताला १५वा खेळाडू मिळू शकतो. जर शमी फिट असेल तर तो भारताचा १५वा खेळाडू असेल, तर तो फिट नसला तर बुमराच्या जागी दीपक चहर किंवा मोहम्मद सिराज यापैकी एक १५ वा खेळाडू ठरू शकतो. त्यामुळे आता शमीच्या फिटनेस टेस्टचा अहवाल नेमका काय येतो,याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. शमीसाठी रोहित आणि द्रविड आग्रही आहेत. त्यामुळेच ते शमीच्या फिटनेस टेस्टसाठी थांबलेले आहेत. त्यामुळे या टेस्टची उत्सुकता सर्वांनाच असेल.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |