नवी दिल्ली : २६ जुलै १९९९ ला भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानविरुद्ध युद्ध जिंकलं. तेव्हापासून प्रत्येकवर्षी हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. मे १९९९ मध्ये सुरू झालेलं हे युद्ध १९९९ पर्यंत चालंल ज्यामध्ये आपले ५२७ जवान शहीद झाले तर १३०० जवान जखमी झाले. पाकिस्तानकडुन या युद्धाला सुरूवात करत ५ हजार सैनिकांना घेऊन कारगिलच्या पर्वतात घुसखोरी केली गेली. त्यानंतर 'ऑपरेशन विजय'ला सुरूवात झाली. या युद्धात भारतीय एअरफोर्सने आपली ताकद दाखवत पाकिस्तानने ज्या जागेवर कब्जा केला तिथे बॉम्बहल्ले केले.
कारगिल युद्धात एकूण २ लाख गोळे डागण्यात आले. ३०० हून अधिक मोर्टार, तोफ, रॉकेटचा वापर करण्यात आला. पाकिस्तानला मागे हटविण्यासाठी भारतीय वायुसेनाने मिग २७ आणि मिग २९ चा वापर केला. पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या भागांवरही बॉम्बहल्ला केला. पाकिस्तानच्या अनेक भागात आर-७७ मिसाइलने हल्ला केला गेला.
३ मे १९९९ ला एक गुराख्याने भारतीय सेनेला कारगिलमध्ये पाकिस्तानी घुसखोर घुसल्याची माहिती दिली. त्यानंतर पेट्रोलिंग टीम याची माहिती घेण्यास गेली तेव्हा घुसखोरांनी त्यांना पकडले आणि ५ सैनिकांची हत्या केली. इथूनच कारगिल युद्धाला सुरूवात झाली. जुनच्या सुरूवातीलाच भारतीय सेनेने अनेक चौक्या परत घेण्यास सुरूवात केली. १४ जुलैला तात्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ऑपरेशन विजय जिंकल्याची घोषणा केली आणि २६ जुलैला विजय दिवस साजरा करण्याची घोषणा केली.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |