05:15pm | Jan 22, 2019 |
सातारा : दिवसेंदिवस पर्यावरणाचा र्हास होत असून निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. याचा परिणाम मानवी आरोग्यवर होत आहे. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखले पाहिजे. निरामय आरोग्यासाठी परिसर स्वच्छताही महत्वाची आहे. आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आजार होवू नये, यासाठी काळजी घेणे केव्हाही चांगले, असे प्रतिपादन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
बामणोली येथे कर्तव्य सोशल ग्रप, कुसुंबु जिल्हा परिषद गट आणि राष्ट्रवदी सेवादलाच्या संयुक्तविद्यमाने आयोजित आरोग्य शिबीराच्या उदघाटनप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे भोसले बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. अर्चना रांजणे, राम पवार, सरपंच राजेंद्र सपकाळ, कर्तव्य ग्रुपचे विलास कासार, दिलावर शेख, चंदन घोडके, संतोष मालुसरे, नामदेव धनावडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबीरात शेकडो रुग्णांची मोतिबिंदु तपासणीसह कॅन्सर तपासणी करण्यात आली. 620 रुग्णांची मोङ्गत नेत्रतपासणी व औषधोपचार करण्यात आले. यापैकी 30 रुग्णांना मोङ्गत शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे पाठवण्यात आले तर, 75 रुग्णांना चष्मेवाटप करण्यात आले. याप्रसंगी पुढे बोलताना सौ. वेदांतिकाराजे भोसले म्हणाल्या की, निरामय आरोग्यासाठी परिसर स्वच्छता महत्वाची आहे. त्यामुळे बामणोली परिसरातील मित्र मंडळे, सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेवून हा निसर्गरम्य परिसर कचरामुक्त आणि प्लॅस्टिकमुक्त करावा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. वाढते प्रदुषण, कचरा या समस्यांमुळे रोगराई पसरत असते. अनेक आजार होत असतात. आजारी पडून उपचार घेण्यापेक्षा अजारापासून दूर राहण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवल्यास आपणही निरोगी राहू. यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |