01:54am | Jul 24, 2019 |
मुंबई : माण-खटाव तालुक्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी खटाव तालुक्यातील 16 गावांना नेर धरणातून दरूज दरजाई तलावातून 27 एमसीएफटी पाणी तर माण तालुक्यातील 35 गावांना आंधळी धरणातून 60 एमसीएफटी पाणी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला असून या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची घोषणा जलसंपदामंत्री ना. गिरीषजी महाजन व पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांनी करून माण-खटाव तालुका टँकर व चारा छावणी मुक्तीचा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई येथे जलसंपदामंत्री गिरीषजी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री, जलसंपदा राज्यमंंत्री विजयबापू शिवतारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाभाऊ खाडे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेना नेते रणजित देशमुख, युवा नेते डॉ. संदीप पोळ, बाळासाहेब सावंत यांच्यासह कृष्णा खोरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खलिल अन्सारी, जलसंपदाचे अधिकक्ष अभियंता विजय घोगरे, टेंभूचे अभियंता गुणाले, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता डोईफोडे व राज्य शासनाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
मंत्री महाजन व मंत्री शिवतारे यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये माण व खटाव तालुक्यातील टँकरग्रस्त व छावणीग्रस्त गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी खटाव तालुक्यातील एनकुळ, खातवळ, येलमारवाडी, जांबेवाडी, बांबवडे, तडावळेसह 16 गावांना नेर धरणातून दरूजदरदाई तलावातून 27 एमसीएफटी पाणी तर माण तालुक्यातील उत्तर भागातील टँकरग्रस्त, छावणीग्रस्त मार्डीसह शिंगणापूर, बिजवडीसह 35 गावांना आंधळी धरणातून 60 एमसीएफटी पाणी झाशी राणंद साठवण्याच्या निर्णयास या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली. तसेच माण व खटाव तालुक्यातील गावांना टेंभूमधून शेतीसाठी पाणी देण्यासाठी सुध्दा सकारात्मक भूमिका घेण्याचा निर्णय झाला. माण-खटाव तालुक्यातील शेतीसाठी टेंभू प्रकल्पातून पाणी देण्यासाठी सरकार सकारात्मक निर्णय घेत असून माण-खटाव तालुक्याचा पाणी प्रश्न सोडविण्यास आम्ही कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |