राजकोट : भारत वि. वेस्ट इंडिजमध्ये होत असलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर एक डाव आणि २७२ धावांनी विजय मिळवला आहे. एकीकडे भारतीय फलंदाजांनी ६४९ धावांचा डोंगर उभा केला, तर दुसरीकडे भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे विंडीजचा पहिला डाव १८१वर तर दुसरा डाव १९६ वर उलटला. या विजयासोबतच कसोटी मालिकेमध्ये भारताने १-०ने आघाडी घेतली आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर पृथ्वी शॉ ,कर्णधार विराट कोहली आणि रविंद्र जडेजाच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ६४९ धावांचा डोंगर उभा केला. या धावांचा पाठलाग करता करता विंडीजची दुसऱ्या दिवसाअखेर ६ बाद ९४ अशी दुरावस्था झाली. तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू होता काही तासांतच वेस्ट इंडिजचा सगळा संघ १८१वर बाद झाला. भारतीय संघाने विंडीजला फॉलो ऑन देत पुन्हा फलंदाजीची संधी दिली. पण याही डावात तिसरा दिवस संपण्याच्या आधीच भारताच्या गोलंदाजांनी विंडीजच्या संपूर्ण संघाला १९६वर बाद केले. २७२ धावांची बढत आणि एका डावासह हा विक्रमी विजय भारताने वेस्ट इंडिजवर मिळवला आहे.
वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात आर अश्विनने ३७ धावा देत ४ विकेट घेतल्या तर मोहम्मद शामीने २२ धावा देत २ विकेट घेतल्या. रविंद्र जडेजा, कुलदीप यादव आणि उमेशने एक-एक विकेट घेतली. भारतीय गोलंदाजांनी आक्रमक खेळी करत ४८ षटकांमध्येच वेस्ट इंडिजला पहिल्या डावात गारद केलं. ४६८ धावांच्या बढतीसह भारताने विंडीजला फॉलो ऑन दिले. विंडीज पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. यावेळी कुलदीप यादवने ५७ धावा देत पाच विकेट घेतल्या. तर रविंद्र जडेजाने तीन आणि आर अश्विनने ७१ धावा देऊन दोन विकेट घेतल्या. दोन्ही डावांमध्ये भारतीय गोलंदाजांनी विंडीजला २००चा आकडाही पार करू दिला नाही.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |